॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

संधी येत नसते, आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपल नाव काढलं पाहिजे. शुभ सकाळ

1 year ago
approved

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. शुभ सकाळ

1 year ago
approved

सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी, आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी, जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी, शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी, कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी, आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी.

1 year ago
approved

हसून पाहावं, रडून पाहावं जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं आपण हजर नसतानाही आपलं नाव कुणीतरी काढावं प्रेम माणसावर करावं की माणूसकीवर करावं पण, प्रेम मनापासून करावं. सुंदर सकाळ

1 year ago
approved

आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो. शुभ दिवस

1 year ago
approved

लाखो क्षण अपूर्ण पडतात, आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी, किती कष्ट घ्यावे लागतात, यशाचं शिखर चढण्यासाठी, क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो, वरून खाली पडण्यासाठी शुभ सकाळ

1 year ago
approved

मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या ” नेटसम्राटांना ” शुभ सकाळ

1 year ago
approved

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही. शुभ सकाळ

1 year ago
approved

यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका नशिब हे लिफ्टसारखं असतं तर कष्ट म्हणजे जिना आहे लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो.

1 year ago
approved

राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. शुभ सकाळ

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢