॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Comments

SMS Preview

Profile Picture Miraj

कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही,
कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने
प्रत्येकालाच वेगळं बनवलयं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं.
पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असते.
मृत्यू पेक्षा “श्वासाला”जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सर्वच जोडतात.
पण नात्यापेक्षा” विश्वासाला ” जास्त किंमत असते.
शुभ सकाळ

⌛ 11 months ago

Comments

Log in to post a comment.

🟢 Online (1) 🟢